मुख्य बातम्या
-
भारत
राज्य तोट्यात तरीही खैरात का वाटता?
नवी दिल्ली/19 फेब्रुवारी – सुप्रीम कोर्टाने राज्यांमध्ये मोफत योजना सुरू करण्यावर कठोर टीका केली आहे. न्यायालयाने म्हटले की, फक्त मोफत जेवण, सायकल, वीज किंवा थेट रोख हस्तांतरण यावर लक्ष केंद्रीत केल्यास खरा विकास कसा साधला…
आणखी वाचा » -
-
-
-
-
अमरावती
बडनेर्यात अर्भक सापडले
अमरावती /19 फेब्रुवारी : बडनेरा शहरात माणुसकीला पूर्णपणे हरताळ फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, अलमास कॉलनी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर दीड महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात…
आणखी वाचा » -
-
-
-
-
महाराष्ट्र
परीक्षार्थींच्या भविष्याचा खेळखंडोबा थांबवा
मुंबई / 17 फेब्रुवारी : राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी निगडित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांचे वेळापत्रक फेब्रुवारी 2026 मध्ये एकाच कालावधीत आल्याने परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रेल्वे,…
आणखी वाचा » -
-
-
-
-
नागपूर
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नागपूर / 17 फेब्रुवारी : राज्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापन झालेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा…
आणखी वाचा » -
-
-
-
देश-विदेश
-
भारत
काँग्रेसचे खासदार लोकसभाध्यक्षांच्या दालनात घुसले
नवी दिल्ली/12 फेब्रुवारी -देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लोकसभेत मागच्या काही दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरू आहे. अशातच आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला आहे.…
आणखी वाचा » -
-
-
-
रोजगार-पैसे
-
अमरावती
शहरातील न्यायाधीश असुरक्षित?
* माजी मंत्री बच्चू कडू यांचा सरकारवर थेट निशाणा अमरावती /15 फेब्रुवारी : शहराला हादरवून सोडणार्या न्यायाधीश वसाहतीतील धाडसी चोरीच्या घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारचा अक्षरशः पंचनामा केला आहे. न्याय देणारे…
आणखी वाचा » -
-
-
-




























