मुख्य बातम्या
-
महाराष्ट्र
बायोगॅस धोरणासाठी 500 कोटींची तरतूद
मुंबई/22एप्रिल– शहरातील कचर्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावता यावी याकरिता राज्य सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस (बीएनजी) धोरण आखले असून त्याकरिता 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प खासगीकरण आणि हायब्ऱिड अँन्युएटी तत्त्वावर…
आणखी वाचा » -
-
-
-
-
अमरावती
भगवान परशुराम भारतातील ऋषी परंपरेचे मार्गदर्शक
अमरावती/21एप्रिल: भगवान परशुराम जयंती वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. भगवान परशुरामांनी भगवान शिवशंकरांची कठोर तपश्यचर्या करुन अनेक दिव्य अस्त्रे आणि विद्या आत्मसात केल्यात. परशुराम हे ’ अष्टचिरंजीवी ’ पैकी ( अमर…
आणखी वाचा » -
-
-
-
-
महाराष्ट्र
जमिनीचे एनए करणे आता अधिक सोपे
मुंबई/21 एप्रिल– राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रुपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) या ऑनलाइन प्रणालीमध्ये अकृषिक रुपांतरण अधिमूल्य भरण्याची…
आणखी वाचा » -
-
-
-
-
नागपूर
भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, कारवाई करतो
नागपूर/30 मार्च : केवळ माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, कारवाई होईल या शब्दांत महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
आणखी वाचा » -
-
-
-
देश-विदेश
-
भारत
पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत
चौफेर टीकेवरुन खर्गे यांची सारवासारव भाजप आक्रमक, माफीची मागणी चेन्नई/21एप्रिल– तामिळनाडूतील चेन्नई येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, हे लोक (एआयएडीएमके) मोदींशी संबंध कसे ठेवू शकतात? ते एक दहशतवादी आहेत. त्यांचा समानतेवर विश्वास नाही. त्यांच्या…
आणखी वाचा » -
-
-
-
रोजगार-पैसे
-
कृषी
शेतकर्याचा सातबारा कोरा अन् विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प
* आ. संजय कुटे यांनी मांडले प्रगतीचे चक्र मुंबई / 29 मार्च : राज्याचा नवा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो सामान्य कष्टकरी शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी पहाट आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला…
आणखी वाचा » -
-
-
-

























