मुख्य बातम्या
-
नागपूर
कर्जमाफीला वेळ लागणार
नागपूर /29 मार्च : महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर माफी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे सुमारे…
आणखी वाचा » -
-
-
-
-
गडचिरोली
ट्रॅव्हल्स-स्कॉर्पिओच्या धडकेत पाच ठार, 12 गंभीर
गडचिरोली /29 मार्च : नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा विदारक प्रत्यय रविवारी सायंकाळी चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात आला. लग्नाचा सोहळा आटोपून आनंदाने घरी परतणार्या वर्हाड्यांच्या वाहनाला समोरून येणार्या खासगी ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिली. या…
आणखी वाचा » -
-
-
-
-
महाराष्ट्र
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
मुंबई/29 मार्च – महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण राष्ट्रवादी…
आणखी वाचा » -
-
-
-
-
भारत
बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार
नवी दिल्ली/29 मार्च – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या 294 पैकी 284 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष…
आणखी वाचा » -
-
-
-
देश-विदेश
-
भारत
देशात लॉकडाऊन नाही
नवी दिल्ली/27 मार्च – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांरमध्ये महत्त्वाची व्हर्चुअल बैठक झाली. मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझ बंद झाल्याने जागतिक ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. हा धोका लक्षात घेता पंतप्रधानांनी…
आणखी वाचा » -
-
-
-
रोजगार-पैसे
-
अमरावती
शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफी करा
* पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप अमरावती / 28 मार्च – राज्यातील हजारो शेतकरी अद्यापही कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.…
आणखी वाचा » -
-
-
-




























