मुख्य बातम्या
-
भारत
आंदोलनादरम्यान पोलिसांनी संयम बाळगावा:सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली/5 ऑगस्ट ; सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संसद मार्च हिंसाचारासंदर्भात सांगितले की, निदर्शनांदरम्यान कायदा लागू करणार्या यंत्रणांनी संयम बाळगावा. जरी काही दिशाभूल झालेले लोक दगडफेक करत असले तरी, पोलिसांनी तरुणांना शांत करणे, त्यांना समजावणे आणि…
आणखी वाचा » -
-
-
-
-
अमरावती
चिखलदराला पर्यटन हब बनवण्याचे निर्देश
अमरावती /दि. 5– महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ चिखलदराचा सर्वसमावेशक विकास, ऐतिहासिक गविलगड आणि नरनाळा किल्ल्यांचे संरक्षण तसेच गरजू कलावंतांच्या थकीत मानधनाचे त्वरित वाटप करण्याचे निर्देश संबंधित विभागांना…
आणखी वाचा » -
-
-
-
-
महाराष्ट्र
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी वाढ
मुंबई/4 ऑगस्ट ; राष्ट्रवादी काँग्र ेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बहुचर्चित 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर खटला…
आणखी वाचा » -
-
-
-
-
अमरावती
15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणार
सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद अमरावती/17 जुलै : राज्याच्या राजकारणात सध्या काहीही अशक्य राहिलेले नाहीये असे आम्ही का म्हणतोय कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील…
आणखी वाचा » -
-
-
-
देश-विदेश
-
भारत
प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय
भाजप उमेदवाराचा 19,324 मतांनी पराभव एमपीतील दतियामध्ये काँग्रेस, गुजरातमध्ये भाजप जिंकली नवी दिल्ली /3 ऑगस्ट ; बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेशातील दतिया येथे…
आणखी वाचा » -
-
-
-
रोजगार-पैसे
-
कृषी
सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा
मुंबई /17 जुलै : राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी सरकार मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (17 जुलै) दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी…
आणखी वाचा » -
-
-
-




























