मुख्य बातम्या
-
भारत
विषारी दारूमुळे 11 जणांचा मृत्यू
सागर/6 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारू सेवनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा ब्लॉकमधील नौरज आणि गुगरा खुर्द या दोन गावांमध्ये शनिवार आणि रविवारदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात…
Read More » -
-
-
-
-
अमरावती
सख्ख्या भावानेचं केला लहान भावाचा खून
पार्डी चौक परिसरातील धक्कादायक घटना वरुड पोलिसांकडून आरोपी भावास अटक वरुड /6 सप्टेंबर- दारू पिण्याच्या पैशांवरून दोन सख्ख्या भावांमध्ये उडालेल्या जोरदार वादाचे पर्यवसान अखेर खुनात झाल्याची थरारक घटना वरुड शहरातील पार्डी चौक भागात घडली. मोठ्या…
Read More » -
-
-
-
-
महाराष्ट्र
गणेश उत्सवात दंगली घडवल्या जातील
डीजेवरूनही सरकारवर हल्लाबोल मुंबई/6 सप्टेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात झाला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला असून, गणेशोत्सवात दंगल घडवण्यात येणार असल्याचे…
Read More » -
-
-
-
-
अमरावती
15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणार
सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद अमरावती/17 जुलै : राज्याच्या राजकारणात सध्या काहीही अशक्य राहिलेले नाहीये असे आम्ही का म्हणतोय कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील…
Read More » -
-
-
-
देश-विदेश
-
भारत
दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली; 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू
अनेक जण ढिगार्याखाली दबल्याची भीती मालक आनंद बन्सलविरोधात एफआयआर दाखल नवी दिल्ली/6 सप्टेंबर ; देशाची राजधानी दिल्लीतील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचे केंद्र मानल्या जाणार्या सत्य निकेतन परिसरात रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे.…
Read More » -
-
-
-
रोजगार-पैसे
-
अमरावती
शेतकर्यांना उद्योजक बनविण्यासाठी आरकेएफचा पुढाकार
अमरावती /30 ऑगस्ट : शेतकर्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी राजेश कैथवास फाउंडेशन ने (आरकेएफ) पुढाकार घेतला आहे. प्रक्रिया झालेल्या कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळून देण्यास सुद्धा आरकेएफ बांधील राहणार आहे. यासंदर्भात अधिक…
Read More » -
-
-
-




























