महाराष्ट्र
-
पाणंद रस्ते योजने’साठी 91 विधानसभा मतदारसंघांत ’सह अध्यक्षां’ची नेमणूक
मुंबई /15 जुलै : राज्यातील शेतकर्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा…
आणखी वाचा » -
लालपरीचा प्रवास पुन्हा महागणार
मुंबई/15 जुलै – राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने 13.50 टक्के…
आणखी वाचा » -
48 हजार कोटींची वीज थकबाकी माफ करणार
शेतकर्यांना मिळणार दिवसा 100 टक्के वीज पुरवठा मुंबई/15 जुलै -राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक…
आणखी वाचा » -
कर्जमाफीच्या निकषात महत्वाचे बदल
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय एसटीच्या जागांचा होणार विकास मुंबई /14 जुलै: राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पालघरमधील दापचरी येथे…
आणखी वाचा » -
दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार
’डीपीडीसी’मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई /14 जुलै: पावसाने ओढ दिल्याने आणि बोगस बियाण्यांमुळे राज्यातील बळीराजावर ओढावलेल्या दुबार पेरणीच्या संकटाची दखल…
आणखी वाचा » -
रामाच्या नावाने आंदोलन करणे योग्य नाही ः फडणवीस
उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार! मुंबई /14 जुलै: उद्धव ठाकरे यांनी रामाच्या नावाने राजकारण किंवा आंदोलन करण्यापूर्वी रामरक्षेची किमान दोन…
आणखी वाचा » -
महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?
मुंबई /13 जुलै: राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेल्या आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिलेल्या ’शासकीय महामंडळ’ वाटपाचा…
आणखी वाचा » -
सरकारचा डोळा आता एसटीच्या जागांवर, खाजगीकरणचा घाट
मुंबई /13 जुलै- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही…
आणखी वाचा » -
वारकर्यांना ट्रकने चिरडलं, चार जणांचा मृत्यू
पुणे/13 जुलै : पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. संत ज्ञानेेशर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकर्यांना भरधाव ट्रकने चिरडलं.…
आणखी वाचा » -
शिवाजी जन्मावा तो दुसर्याच्या घरात ही मानसिकता बदलली गेली पाहिजे- मुंढे
मुंबई /13 जुलै – आपण काय खातो? त्याकडे आपलं नुसतं लक्ष नाही तर कटाक्षाने लक्ष देणं हे आपल्या सगळ्यांचं काम…
आणखी वाचा »







