शेतकरी कर्जमाफी
-
महाराष्ट्र
30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ
* शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा * शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना मुंबई/30 ऑक्टोबर – 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम…
आणखी वाचा » -
मुख्य बातम्या
महायुती सरकार शेतकरी विरोधी
गोंदिया : राज्यातील महायुटी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता सरकार शेतकर्यांचे कर्ज फेडण्यास विलंब…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
ओला दुष्काळ की शेतकरी कर्जमाफी?
मुंबई/3 ऑक्टोबर -महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जमाफीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्री दोन दिवसांत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती…
आणखी वाचा » -
यवतमाळ
कर्जमाफीबाबत सरकार गंभीर; शेतकर्यांना दिलासा मिळणार?
यवतमाळ / 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचे ओशासन दिले…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
आता शेतकर्यांसाठी मुंबई बंद ठेवा
*राज ठाकरे यांच्याकडे बच्चु कडूंची मागणी *मुंबईत शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतली भेट *शेतकरी कर्जमाफी सह विविध मुद्यांवर चर्चा मुंबई /6…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
बच्चू कडूंच्या मुठीला ठाकरेंचे बळ
मुंबई /4 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकर्यांसाठी लढा उभा केला आहे. शेतकर्यांच्या विविध…
आणखी वाचा » -
अमरावती
‘सात-बारा कोरा कोरा यात्रे’ला पापळमधून सुरुवात
-भर पावसात शेकडो शेतकर्यांची हजेरी -यात्रेत महिला-पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग पापळ / 7 जुलै: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन
मुंबई /3 जुलै: शेतकर्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुसर्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.…
आणखी वाचा » -
अमरावती
कर्ज काढून मर्सिडिजमध्ये फिरणार्यांना कर्जमाफी नाही
-राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय -मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान -ले-आउट, फार्महाउस वाल्यांनाही वगळणार अमरावती / 27 जून : राज्यात गेल्या काही…
आणखी वाचा » -
अमरावती
शेतकर्यांना तूर्तास कर्जमाफी नाही : कृषिमंत्र्यांचे संकेत
-निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर ढकलला -शेतकर्यांना 5 वर्षात 25 हजार कोटी अहिल्यानगर/ 22 जून : शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील.…
आणखी वाचा »








