मुंबई
-
महाराष्ट्र
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नीवर उच्चाधिकार समिती
मुंबई / 19 जून: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील प्रकल्प ‘सुपरफास्ट’ मोडवर, अधिकार्यांना टाईमलाईन
-मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकार्यांची बैठक मुंबई / 19 जून: राज्यात प्रकल्प रखडल्याने त्यांच्या किंमतीत वाढ होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
जनतेने विधानसभेतच तुमचा मुडदा पाडलाय
-म्हणाले, मेलेल्यांना काय मारणार मुंबई / 19 जून: दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर…
Read More » -
महाराष्ट्र
‘कम ऑन किल मी’, उद्धव ठाकरे गरजले
-म्हणाले…गद्दारांचे नामोनिशान मिटवणार -भाजपवरही हल्लाबोल मुंबई / 19 जून: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन…
Read More » -
महाराष्ट्र
हिंदीची सक्ती संपली, पण तिसरी भाषा शिकणे अनिवार्य
-हिंदी साधारण भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न -शिक्षणतज्ञांकडून टीका, शिक्षण क्षेत्रात नाराजी -शिक्षणमंत्र्यांवर फसवणुकीचा आरोप मुंबई / 18 जून: राज्यातील शाळांमधून…
Read More » -
महाराष्ट्र
अरण्यऋषी हरपला, मारुती चितमपल्ली यांचे निधन
मुंबई / 18 जून: सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.…
Read More » -
महाराष्ट्र
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा
-या हंगामापासून वापराचे नियोजन मुंबई / 17 जून: राज्याच्या कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता पर्वाचा श्रीगणेशा करणार्या महाराष्ट्र कृषी – कृत्रिम…
Read More » -
महाराष्ट्र
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात वाढ
-हयात जोडीदारालाही मिळणार लाभ मुंबई / 17 जून: आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून…
Read More » -
महाराष्ट्र
राज्याला पावसाचा तडाखा, मान्सून जोरात सक्रिय
-प. विदर्भात विखुरलेला पाउस -अनेक जिल्ह्यांमध्ये जिवितहानी मुंबई / 16 जून: राज्यात 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून (16 जून) मान्सून पुन्हा…
Read More » -
महाराष्ट्र
मंत्री राठोड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात
मुंबई/15 जून– राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण वाढलं असून आता राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होताना दिसत आहे. राज्याचे…
Read More »








