नवी दिल्ली
-
भारत
महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही
-दहा मतदार संघातील यंत्रांची पडताळणी नवी दिल्ली/ 31 जुलै : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये (ईव्हीएम) छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट…
आणखी वाचा » -
भारत
शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा ‘तारीख पे तारीख’
नवी दिल्ली/ 30 जुलै : शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं…
आणखी वाचा » -
भारत
भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची ट्रम्पची घोषणा
-अमेरिकेचा दणका, रशियाशी मैत्री नडली नवी दिल्ली/ 30 जुलै : भारताला स्वतःचा चांगला मित्र म्हणवणार्या अमेरिकेने अखेर भारताविरोधाच चाल खेळली…
आणखी वाचा » -
भारत
अमेरिकन उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण निर्णय आमचाच होता
-विरोधकांवर पलटवार, सभागृहात जोरदार घोषणाबाजी नवी दिल्ली/ 29 जुलै : पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात…
आणखी वाचा » -
भारत
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज
नवी दिल्ली/ 28 जुलै : राजधानी दिल्लीत सहा वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल…
आणखी वाचा » -
भारत
पाकव्याप्त काश्मिर घेण्याची संधी सरकारने का सोडली?
– खा. गौरव गोगोईंचा सवाल नवी दिल्ली / 28 जुलै : लोकसभेतील ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सुरवातीला संरक्षण मंत्री…
आणखी वाचा » -
विविध
‘ऑपरेशन सिंदूर’ दबावाखाली थांबवले नाही
-राजनाथ सिंहांचे लोकसभेत स्पष्टीकरण -विरोधकांसह पाकिस्तानला सुनावले खडे बोल नवी दिल्ली/ 28 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कामकाजात…
आणखी वाचा » -
भारत
आग्रा येथील धर्मांतराच्या रॅकेटशी पाकिस्तानचा संबंध
-पीडितेने सांगितले धक्कादायक अनुभव नवी दिल्ली/ 27 जुलै : उत्तर प्रदेशच्या आग्रा पोलिसांनी शनिवारी एका धर्मांतराच्या रॅकेटचा शोध लावला. आंतरराष्ट्रीय संबंध…
आणखी वाचा » -
भारत
‘ऑपरेशन सिंदूर’वर विरोधकांच्या प्रश्नांच्या फैरी झडणार
नवी दिल्ली / 27 जुलै : लोकसभेत सोमवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगानं…
आणखी वाचा » -
भारत
किल्ल्याचा प्रत्येक दगड ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार
-‘मन की बात’ मधून साधला संवाद नवी दिल्ली/ 27 जुलै : युनेस्कोने मराठ्यांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे,…
आणखी वाचा »








