नवी दिल्ली
-
विविध
20 वर्षे जुनी गाडीही रस्त्यावर धावणार!
-वाहनधारकांसाठी नवी मुभा -ठराविक शूल्क भरावे लागणार नवी दिल्ली/ 22 ऑगस्ट : वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला…
आणखी वाचा » -
भारत
इथेनॉल मिश्रीत पेट्रोल : केंद्राविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका
नवी दिल्ली/ 22 ऑगस्ट : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा केंद्र सरकारचा निर्णय थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. अॅड. अक्षय मल्होत्रा…
आणखी वाचा » -
भारत
कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवलं
-कपडा उद्योगाला दिलासा -पण शेतकर्यांमध्ये वाढली चिंता नवी दिल्ली/ 19 ऑगस्ट : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार तणाव चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र…
आणखी वाचा » -
भारत
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव?
*मतचोरीचं प्रकरण तापलं, विरोधक आक्रमक नवी दिल्ली/ १८ ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत मतदान प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेवरून लोकसभेतील विरोधी…
आणखी वाचा » -
भारत
राहुल गांधींनी शपथपत्र द्यावे किंवा देशाची माफी मागावी
-ज्ञानेश कुमारांनी मतचोरीचा दावा फेटाळला -म्हणाले, बनावट मतदारांचा आरोप हास्यास्पद नवी दिल्ली/ 17 ऑगस्ट : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी…
आणखी वाचा » -
भारत
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती
नवी दिल्ली/ 17 ऑगस्ट : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यांचे लक्ष एनडीए कोणाला उमेदवार म्हणून पुढे करते याकडे लागले…
आणखी वाचा » -
भारत
ऑपरेशन सिंदूरची इतिहासात एक उदाहरण म्हणून नोंद होईल
* स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधन नवी दिल्ली/14 ऑगस्ट : भारत शुक्रवारी (15 ऑगस्ट) आपला 79 व्या स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.…
आणखी वाचा » -
भारत
बिहारमध्ये यादीतून हटवलेली 65 लाख मतदारांची नावे प्रसिद्ध करा
नवी दिल्ली/14 ऑगस्ट – बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पोर्शभूमीवर मतदार यादीची विशेष सखोल तपासणी (एसआयआर) सुरू आहे. दरम्यान ही मोहिम राबवल्यनंतर…
आणखी वाचा » -
भारत
भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधी बनल्या मतदार
* अनुराग ठाकूर यांचा घुसखोरांवरून काँग्रेसवर निशाणा नवी दिल्ली/13 ऑगस्ट : बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, विरोधी पक्षनेते…
आणखी वाचा » -
भारत
पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, 11 जण ठार
नवी दिल्ली/13 ऑगस्ट -राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्या…
आणखी वाचा »







