शेतकरी आत्महत्या
-
अमरावती
शेतातील विहिरीत उडी घेउन युवकाने जीव दिला
धारणी / 21 जुलै : शेतातील विहीरीत उडी घेउन एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना धारणी तालुक्यातील चिखलपट या…
आणखी वाचा » -
अमरावती
अल्पभूधारक युवा शेतकर्याची आत्महत्या
तिवसा / 21 जुलै : तिवसा शहरातील रहिवासी असणार्या एका 29 वर्षीय युवा अल्पभूधारक शेतकर्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…
आणखी वाचा » -
अमरावती
जरुड येथे शेतकर्याची गळफास लावून आत्महत्या
वरुड / 20 जुलै : सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर कर्जाच्या बोझ्यातुन मुक्त होण्याचे स्वप्न पाहणारा जरुड येथील वृध्द शेतकरी मंगल संपतराव…
आणखी वाचा » -
विविध
पेरण्या आटोपल्यानंतर डीएपी व युरियाचा तुटवडा
-उत्पादन घटणार?, शासनाप्रती असंतोष -क्रुर थट्टा चालविल्याची भावना मोर्शी / 12 जुलै: गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसानंतर खरीप हंगामात शेतकर्यांच्या…
आणखी वाचा » -
मुख्य बातम्या
‘शेतकर्यांनो, आता लाठ्या-काठ्या घेऊनच या’
-बच्चू कडू म्हणाले, ‘सरकारला गुडघ्यावर आणूच’ -संततधार पावसात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळ / 10 जुलै: शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी…
आणखी वाचा » -
अमरावती
‘सात-बारा कोरा कोरा यात्रे’ला पापळमधून सुरुवात
-भर पावसात शेकडो शेतकर्यांची हजेरी -यात्रेत महिला-पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग पापळ / 7 जुलै: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख…
आणखी वाचा » -
यवतमाळ
धार्मिक, जातीय ध्रुवीकरणातून शेतकरी-कष्टकर्यांच्या प्रश्नांची हत्या
-बच्चू कडू यांचा सरकारवर घणाघात यवतमाळ / 6 जुलै: देशात आणि राज्यात राजकीय, धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाच्या सावलीत शेतकरी-कष्टकर्यांच्या प्रश्नांची…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन
मुंबई /3 जुलै: शेतकर्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुसर्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.…
आणखी वाचा » -
भारत
फक्त तीन महिन्यांत 767 शेतकर्यांच्या आत्महत्या
नवी दिल्ली/3 जुलै-शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत बुडत असून,सरकार त्यांच्या दुरवस्थेबाबत पूर्णपणे उदासीन आहे. सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफी आणि पिकांना किमान आधारभूत…
आणखी वाचा » -
अमरावती
बच्चू कडू यांचा एका इशार्यावर संपूर्ण राज्य बंद करू
* शेतकरी संघटनांना एकजुट होण्याचे केले आवाहन *सरकारला सळो की पळो करून सोडणार अमरावती /11 जून: माजी आमदारबच्चू कडू यांनी…
आणखी वाचा »







